दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्याप्रमाणेच शेवटचे दोन सामनेही उशिरा सुरू होणार? जाणून घ्या टायमिंग

in #yavatmal2 years ago

तत्पूर्वी, भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिला टी-२० सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियम खेळला गेला. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ आजता सुरू झाला होता. भारताने हा सामना ६८ धावांनी जिंकला होता आणि ०-१ अशी आघाडीही घेतलेली. त्यानंतर उभय संघातील दुसरा सामना पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळला गेला, ज्यामध्ये भारतीय संघाला ५ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. खेळाडूंचे साहित्या उशिरा पोहोचल्यामुळे हा सामना काही तास उशिरा म्हणजेच रात्री ११ वाजता सुरू झाला होता. त्यानंतर उभय संघातील तिसरा सामना देखील ९.३० मिनिटांनी सुरू झाला होता. हा सामना भारताने ७ विकेट्सने जिंकला आणि मालिकेत १-२ अशी आघाडी घेतली.

Sort:  

Please like nd follow me