विदर्भातल्या प्रश्नांना प्राधान्य देणार";अधिवेशनाच्या स्ट्रॅटजीवर अजितदादांनी मांडली भूमिका
मुंबई : नागपूर इथं होणाऱ्या राज्य विधीमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्व विरोधीपक्षांच्या गटनेत्यांची बुधवारी बैठक पार पडली. यावेळी अधिवेनशनात विदर्भातील प्रश्नांना प्राधान्य मिळालं पाहिजे, यावर एकमत झाल्यांचं विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. या बैठकली सर्वच गटनेते हजर होते फक्त जयंत पाटील आणि नाना पटोले येऊ शकले नाहीत. (Ajit Pawar told strategy during ahead Assembly Winter Session of Maharashtra)