T20 World Cup: टीम इंडियावर होणार कारवाई ? T20 विश्वचषक 2022 दरम्यान सुरु झाला हा वाद
![]( vs Bangladesh: T20 विश्वचषक 2022 मध्ये (T20 World Cup 2022) अर्थात 2 नोव्हेंबर रोजी भारत आणि बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने 5 धावांनी विजय मिळवला. पण या सामन्यापासून भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (virat kohli) याच्यावर 'फेक फिल्डिंग'चा आरोप होत आहे. याबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.