औरंगाबादच्या संस्थान गणपतीची आरती, थोड्याच वेळात विसर्जन मिरवणूक निघणार

in #yavatmal2 years ago

आज अनंत चतुर्दशी आहे. आज दहा दिवसांनी लाडक्या बाप्पाला निरोप द्यावा लागणार आहे. आज दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन लाडका बाप्पा भक्तांचा निरोप घेईल. श्रीगणेश चतुर्थीला बाप्पा विराजमान झाल्यानंतर दहा दिवस लाडक्या गणेशाची पूजा अर्चना केली जाते. त्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन (Ganesh Visarjan 2022) केलं जातं. आज संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे.
BAPPA.jpg

Sort:  

Plz like me my all post bro