सर्वच अपक्ष दोषी आहे असे नाही, बच्चू कडू काँग्रेस आणि राष्टवादीवर बरसले, आरोप नेमका काय
मुंबई – सर्वच अपक्ष दोषी आहे असे नाही आहे. यामध्ये आघाडीच्या तीनही मोठ्या पक्षांचे नियोजन चुकलं असल्याचं स्पष्ट दिसत आहे.
त्यांच्या नियोजनाचा समन्वय साधला नाही.समन्वय साधला असता तर संजय पवार (Sanjay Pawar) निवडुन आले असते. तीन पक्षात समन्वय नव्हता आणि खापर अपक्षावर फोडणे योग्य नाही अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली. तसेच काँग्रेसने 44 ऐवजी 42 मते घेतली असते तर त्यातील दोन मत भेटले असते. हा विरोधकांचा कौतूक करण्याजोगा विषय नाही. चुक आपली आहे. कौतुक त्यांचं करण्यात अर्थ नाही. राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांचा नाव न घेता शरद पवारांना (Sharad Pawar) टोला लगावला आहे.
Sir aap ne merei khbar dislike kyu ki
Ye galt baat ha Ase too me bhi aap ki khbar dislike kar sakta hu
Ye galt baat ha Ase too me bhi aap ki khbar dislike kar sakta hu