Bihar Politics : सत्ता बदलाचा थेट परिणाम राज्यसभेच्या समीकरणावर, हरिवंश राजीनामा देणार?
Bihar Politics : बिहारमध्ये सत्तापरिवर्तन होताच याचा थेट परिणाम भाजपच्या संख्याबळावर आणि राज्यसभेतील समीकरणावर होणार आहे. आता राज्यसभेतील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) संख्याबळात किंचित घट होणार आहे. त्याचवेळी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश (Rajya Sabha Deputy Speaker Harivansh) यांच्याबाबत संभ्रम आहे.
हमारी खबरों को लाइक करें कमेंट करें और अन्य साथियों की खबरों पर भी लाइक कमेंट अवश्य करें और फॉलो करना नहीं भूले