भाजपचा उद्धव ठाकरेंवर इतका राग का? शिवसेना संपवण्याचे 'कट' कारस्थान

in #yavatmal2 years ago

शिवसेनेसाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोरी हे फक्त महाविकास आघाडी सरकार वाचवणे हे नसून भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्रात वाढत जाणारा प्रभावापासून पक्ष वाचवणे हा अग्रक्रम आहे. भाजप अगोदरच शिवसेनेच्या तुलनेत गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये वाढली आहे. ती संख्या आणि मतदान प्रमाणात वाढ झाली आहे. १९९० पासून ते २००४ पर्यंत शिवसेना (Shiv Sena) विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या पुढे होते. हा ट्रेंड २००९ मध्ये बदल झाला. यावेळी पहिल्यांदा भाजपने शिवसेनेपेक्षा दोन जागा जिंकल्या होत्या. (Maharashtra Political Crisis BJP Why Anger On Uddhav Thackeray)0uddhav_thackeray_narendra_m.jpg