IND vs NZ : पावसामुळे सामना टाय! टीम इंडियाने मालिका 1-0 ने जिंकली

in #yavatmal2 years ago

![sakal_sports___2022_11_22T162051_266.png](NZ vs Ind 3rd T20 Match : भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी-20 सामना पावसामुळे रद्द झाला आहे. 161 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पावसाचा व्यत्यय येण्यापूर्वी भारताने 9 षटकांत 4 गडी गमावून 75 धावा केल्या होत्या. त्यावेळी डीएलएस पार स्कोअर 75 धावा होता, त्यामुळे सामना टाय झाला आहे. भारत या धावसंख्येने एक धावही मागे राहिला असता तर न्यूझीलंडला या सामन्यात विजयी घोषित केले असते. भारताने ही तीन सामन्यांची टी-20 मालिका 1-0 अशी जिंकली.sakal_sports___2022_11_22T162051_266.png)