तब्बल 8 वर्षांनंतर झाला गुन्ह्याचा उलगडा, कर्मचाऱ्यानेच संपवलं होतं बॉसचं कुटूंब!

in #yavatamal2 years ago

Crime News : नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात मान-सन्मान आणि पगारवाढ या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. चांगली पगारवाढ आणि पदामध्ये बढती मिळाल्यावर कर्मचार्‍याचे मनोबल तर वाढवतेच पण कामासाठी अधिक जबाबदार बनवते. पण कष्ट करूनही जेव्हा त्याला अपेक्षेनुसार गोष्टी मिळत नाहीत, तेव्हा त्या कर्मचाऱ्याची चिडचिड जास्त होते आणि कामात लक्ष लागत नाही.