अधिवेशन संपताच पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार, तेव्हा होणार आमच्या नावाचा विचार"

in #wortheum2 years ago

मुंबई : राज्यातील रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर आज पार पडला आहे. पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ शिंदे यांच्या गटातील ९ आणि भाजपच्या ९ आमदारांना मंत्रिमंडळाची शपथ घेतली आहे. दरम्यान सेनेशी बंड करून शिंदे गटात गेलेल्या ९ आमदारांना सोडता बाकीच्यांना संधी मिळाली नाही. त्यानंतर आम्हाला शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याची प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले (Bharat Gogavale) यांनी दिली आहे.esakal_new__13_.jpg