जबरदस्तीच्या लोकसंख्या नियंत्रणाचे भीषण परिणाम होतील - एस जयशंकर Published on : 5 September 2022, 2:56 am By टीम ईसकाळ टीम

in #wortheum2 years ago

esakal_new__30_.jpgपरराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी रविवारी एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, शिक्षण, सामाजिक जागरूकता आणि समृद्धीमुळे भारताची लोकसंख्या कमी होत आहे. गुजरातमधील एका कार्यक्रमात त्यांनी 'द इंडिया वे: स्ट्रॅटेजीज फॉर एन अनसर्टेन वर्ल्ड' या त्यांच्या पुस्तकाचा गुजराती अनुवादाचं प्रकाशन झालं. यावेळी त्यांनी