ज्ञानवापी वादावरुन गुप्तचर यंत्रणांचा केंद्र सरकारला गंभीर इशारा, मुद्दा सुटला नाही तर…

in #tiwari2 years ago

मुद्द्यावर तातडीने तोडगा काढावा, अशी सूचना गुप्तचर यंत्रणांनी केंद्र सरकारला दिल्याची माहिती समोर आली आहे. या मुद्द्यावरुन देशात मोठे आंदोलन होऊ शकते, असेही सांगण्यात आले आहे. देशातील सलोखा कायम ठेवायचा असेल, तर तातडीने ज्ञानवापी मशिदीच्या मुद्य़ावर तोडगा काढण्याची सूचना गुप्तचर विभागाने केली आहे.
Modi-kashi-and-gyanvapi-1.jpg