घरात बसून कुटुंबातील व्यक्तींना अल्टिमेटम द्यायचा असेल तर द्या; अजित पवारांनी उडवली खिल्ली

in #tiwari2 years ago

: राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा मुद्दा गाजत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. 'राज्यात कोणत्याही परिस्थितीत कायदा-सुव्यवस्था अडचणीत येणार नाही, यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे. सर्व धार्मिक स्थळांनी भोंग्यांसाठी परवानगी घ्यावी. सुप्रीम कोर्टाने आवाजाची मर्यादा घालून दिली आहे. ही मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न कोणीही करू नये,' असं maharashtra-times.jpg