'नीती' आयोगाच्या धर्तीवर 'मित्र' ते राजकीय खटले मागे घेणार; जाणून घ्या मंत्रिमंडळाचे निर्णय

in #pune2 years ago

b2261af3_3908_4963_a839_9331357ca3d6.jpgमुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी पार पडली. यावेळी शेतकऱ्याना दिलासा देण्यासह काही महत्वाचे निर्णय यावेळी घेण्यात आले. यामध्ये केंद्राच्या नीती आयोगाच्या धर्तीवर मित्र आयोग यांसह राजकीय, सामाजिक खटले मागे घेण्यात येणार असल्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या बैठकीत एकूण किती आणि कोणते निर्णय झाले जाणून घ्या.