भारत.

in #numbai2 years ago

image.png
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर करंडक मालिकेला गुरुवारी ९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने भारतासाठी ही मालिका निर्णायक आहे. भारतासमोर या मालिकेत कोणत्या खेळाडूंचे आव्हान असेल, भारताची या मालिकेतील बलस्थाने कोणती, याचा घेतलेला हा आढावा.