भद्रा काळात राखी बांधणे का मानले जाते अशुभ? जाणून घ्या यामागचं कारण आणि रक्षाबंधनाची योग्य वेळ

in #news2 years ago

लोकसत्ता डॉट कॉमवर शोधा
होम
ई-पेपर
महाराष्ट्र
विश्लेषण
सत्ताकारण
विचारमंच
तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
शहर
देश-विदेश
करोना अपडेट्स
मनोरंजन
क्रीडा
राशिभविष्य
ऑटो
ट्रेंडिंग
फोटो
व्हिडिओ
ऑडिओ
वेब स्टोरीज
अर्थसत्ता
लेख
अन्य
लोकप्रभा
ब्लॉग्स
RSS FEED
आमच्या विषयी
संपर्क
ENGLISHENGLISH
தமிழ்தமிழ்
বাংলাবাংলা
മലയാളംമലയാളം
हिंदीहिंदी
मराठीमराठी
BUSINESSBUSINESS
बिज़नेसबिज़नेस
INSURANCEINSURANCE
Follow us
Facebook

Twitter
संजय राऊत
एकनाथ शिंदे
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा
उद्धव ठाकरे
देवेंद्र फडणवीस
शिवसेना
गोष्ट पुण्याची

HOME
LIFESTYLE
Raksha Bandhan 2022: भद्रा काळात राखी बांधणे का मानले जाते अशुभ? जाणून घ्या यामागचं कारण आणि रक्षाबंधनाची योग्य वेळ
भद्रा काळ म्हणजे काय आणि या काळात राखी बांधणे अशुभ का मानले जाते, हे बहुतेकांना माहित नाही. म्हणूनच आज आपण याबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

Written by लोकसत्ता ऑनलाइन
August 9, 2022 11:31:16 am
Raksha Bandhan 2022
शास्त्रानुसार भद्रा काळामध्ये रक्षाबंधनाचा सण साजरा करणे अशुभ मानले जाते. (संग्रहित फोटो)
भावा-बहिणीच्या नात्याचे महत्त्व सांगणारा पवित्र सण म्हणजेच रक्षाबंधन! येत्या ११ तारखेला संपूर्ण देशभरात रक्षाबंधन साजरे केले जाईल. या दिवशी बहिणी आपल्या लाडक्या भावाच्या हातावर राखी बांधतात आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. मात्र, यावर्षी ही पौर्णिमा दोन दिवसांची असल्याने रक्षाबंधनाच्या तारखेबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. काही तज्ज्ञ ११ ऑगस्टला तर काही १२ ऑगस्टला रक्षाबंधन साजरा करावा असे सांगत आहेत. शास्त्रानुसार भद्रा काळामध्ये रक्षाबंधनाचा सण साजरा करणे अशुभ मानले जाते.
मात्र, भद्रा काळ म्हणजे काय आणि या काळात राखी बांधणे अशुभ का मानले जाते, हे बहुतेकांना माहित नाही. म्हणूनच आज आपण याबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत