पोलीस विभागात २० हजार पदांची भरती; फडणवीसांची मोठी घोषणा

in #nagpur2 years ago

0WhatsApp_Image_2018_03_22_a_0.jpgमुंबई : राज्यात पोलीस विभागात २० हजार पदांची भरती करणार असल्याची मोठी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्याचबरोबर तुरुंग विभागात अमुलाग्र बदल करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. सोमवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. (Recruitment of 20 thousand posts in maharashtra police department announcement by HM Fadnavis)