खडसे मला आणि फडणवीसांना म्हणाले, एकत्र बसून मिटवून टाकू; महाजनांचा नेमका गौप्यस्फोट काय
त्यांच्या मनात काय मिटवायचं होतं ते कळलं नाही. कारण त्या ठिकाणी गर्दी इतकी होती आणि गोंधळ इतका होता त्यामुळे मी त्यांना विचारलं नाही, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.