सोनिया, इंदिरा गांधींनाही भूरळ पाडणाऱ्या नंदूरबारमधून स माणिकराव गावितांचे हे किस्से
नंदुरबार जिल्हा राज्यासह देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. वाचानंदुरबार : महाराष्ट्र… देशाच्या राजकारणातील मैलाचा दगड. देशाच्या सत्तेची गणितं महाराष्ट्राच्या राजकारणाला डावलून पूर्ण होत नाहीत. अगदी जवाहर नेहरूंपासून इंदिरा गांधीपर्यंत (Indira Gandhi) सर्वांनाच महाराष्ट्र कायम खुणावत राहिला… याच महाराष्ट्रातील काही मतदारसंघ तर अर्धशतकापर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला राहिले. त्यातीलच एक म्हणजे नंदूरबार… या मतदार संघाविषयी आणि साडे चार दशकं नंदूरबारचं राजकारण आपल्या भोवती फिरवत ठेवणाऱ्या माणिकराव गावितांविषयी (Manikrao Gavit Passed Away) जाणून घेऊयात…