स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे लोटली, तरी इंग्रजां

in #mumbai2 years ago

image.png
देशाला इंग्रजांच्या जोखडापासून स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली आहेत. याच वर्षी स्वातंत्र्याचा अमृतकाळ देखील साजरा केला जात आहे. परंतू, असा एक रेल्वे मार्ग आहे जो आजही इंग्रजांच्या तावडीतून मुक्त झालेला नाही. भारतीय रेल्वेने अनेकदा प्रयत्न केले परंतू त्यात यश आलेले नाही. या रेल्वे मार्गासाठी इंग्रजांना १ कोटी २० लाख रुपये असेच द्यावे लागत आहेत.