कापूस बाजारात मंदीचे सावट कशामुळे?

in #markit2 years ago

vishleshan-cotton.jpg
लोकसत्ता डॉट कॉमवर शोधा
होम
ई-पेपर
फोटो
ट्रेंडिंग
विचारमंच
expand
महाराष्ट्र
शहर
expand
सत्ताकारण
देश-विदेश
राशिभविष्य
expand
मनोरंजन
क्रीडा
लोक उत्सव
चतुरा
लाइफस्टाइल
ऑटो
तंत्रज्ञान
विश्लेषण
व्हिडिओ
वेब स्टोरीज
ऑडिओ
अर्थसत्ता
लेख
expand
अन्य
expand
लोकप्रभा
ब्लॉग्स
RSS FEED
आमच्या विषयी
संपर्क
ENGLISHENGLISH
தமிழ்தமிழ்
বাংলাবাংলা
മലയാളംമലയാളം
हिंदीहिंदी
मराठीमराठी
BUSINESSBUSINESS
बिज़नेसबिज़नेस
INSURANCEINSURANCE
Follow us
Follow Us

Facebook

Twitter
नवरात्रोत्सव
देवेंद्र फडणवीस
एकनाथ शिंदे
शिवसेना
अजित पवार
आदित्य ठाकरे
अमित शाह
गोष्ट पुण्याची

HOME
EXPLAINED
विश्लेषण : कापूस बाजारात मंदीचे सावट कशामुळे?
राज्यात नव्या कापसाची आवक व्हायला थोडा अवकाश असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर काहीसे नरमले आहेत.

Written by मोहन अटाळकर
September 29, 2022 12:02:00 am
Follow Us

विश्लेषण : कापूस बाजारात मंदीचे सावट कशामुळे?
विश्लेषण : कापूस बाजारात मंदीचे सावट कशामुळे?

मोहन अटाळकर

राज्यात नव्या कापसाची आवक व्हायला थोडा अवकाश असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर काहीसे नरमले आहेत. यंदा देशातील कापूस लागवड गेल्या वर्षीपेक्षा जवळपास सात टक्क्यांनी वाढली आहे. मात्र देशातील कापूस उत्पादक राज्यांमध्ये कापूस पिकाला प्रतिकूल हवामानाचा फटका बसला आहे. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे मोठी हानी झाली. बोंडअळीचे संकट कायम आहेच. सध्या अमेरिकेच्या कापूस बाजारातील रुईचा भाव घसरला आहे. पण, हा भाव स्थिर राहिला, तरी प्रारंभी आठ ते नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल कापसाचे भाव राहण्याची शक्यता आहे. कापूस उत्पादन कमी होण्याचे संकेत असतानाही कापूस बाजारात मंदी कशामुळे आली, असा प्रश्न चर्चेत आला आहे.
कापूस बाजारातील स्थिती कशी आहे?

कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (सीएआय) ऑक्टोबर महिन्यात पाऊस झाला नाही तर ३७५ लाख गाठी कापूस उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. एक कापूस गाठ १७० किलोची असते. ऑक्टोबर महिन्यात पाऊस झाल्यास कापसाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो, असे सीआयएचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांचे म्हणणे आहे. यंदा उत्पादन वाढेल मात्र मागणी कमी राहण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत. जागतिक मंदीची शक्यता आणि कपडय़ांना मागणी घटल्याने कापसाचा वापर कमी होऊ शकतो, असे व्यापारी आणि उद्योगाचे म्हणणे आहे. त्यामुळे कापसाचा दर कमी झाल्याचा दावाही केला जात आहे. कापूस खंडीचे दर एक लाख रुपयांवरून आता ९३ हजारांवर आले आहेत. असे असले तरी ऑक्टोबरमधील पाऊस आणि वातावरण तसेच गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कसा राहतो, यावर कापसाचा बाजार अवलंबून राहील, असे जाणकारांचे म्हणणे आहे.