शरद पवारांनी अचानक घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, तब्बल दीड तास कशावर झाली

in #kapil2 years ago

राज्यात सुरू असलेल्या घडामोडींमुळे या दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं असावं, अशा चर्चा रंगल्या आहेत. पण सध्या राज्यात अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा वाद पाहायला मिळतो. राज ठाकरेंची औरंगाबाद सभा, भोंग्याचा मुद्दा, राणा दाम्पत्याला अटक, किरीट सोमय्यांवरील हल्ला या सगळ्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. त्यामुळे याच विषयांवर चर्चा करण्यासाठी शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असावी असं बोललं जात आहे.maharashtra-times.jpg