भारतीय संघ डरपोक... मालिका जिंकू शकतो पण वर्ल्डकप नाही, नासीर हुसेन नेमकं काय म्हणाले पाहा

in #g2 years ago

नासीर हुसेन यांनी यावेळी सांगितले की, " भारताकडे चांगले खेळाडू आहेत. संघाने जवळपास प्रत्येक द्विपक्षीय मालिकाही जिंकली आहे. पण विश्वचषकासारख्या आयसीसीच्या सर्व स्पर्धांमध्ये भारतीय संघ भित्र्यासारखा खेळतो आणि त्यामुळेच त्यांचे सर्वाधिक नुकसान होते. कारण भारतीय संघाचा आतापर्यंतचा इतिहास आपण पाहिला तर त्यांना आयीसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. एखाद्या देशाबरोबर ते चांगली कामगिरी करतात, सामने आणि मालिकाही जिंकतात. पण मोठ्या स्पर्धेचे जेतेपद मात्र त्यांना गेल्या काही वर्षांमध्ये जिंकता आलेले नाही.

Sort:  

वर्थियम से जुड़े सभी दोस्तों की खबर को लाइक, कमेंट और फॉलो करें और आगे बढ़ें