Womens Asia Cup : भारताने थायलंडचा पराभव करत मारला विजयाचा 'चौकार', 36 चेंडूत जिंकला सामना
Womens Asia Cup India vs Thailand : महिला आशिया कपमध्ये भारताचा शेवटचा गट सामना थायलंडशी झाला. भारताने थायलंडचा नऊ गडी राखून पराभव करत विजयाचा चौकार मारला आहे. महिला आशिया कपमध्ये भारताने आतापर्यंत पाचपैकी चार सामने जिंकले आहेत. प्रथम फलंदाजी करताना थायलंड संघाने भारतासमोर 38 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारतीय संघाने सहा षटकात एक गडी गमावून हे लक्ष्य गाठले.
अपने साथ जुड़े सभी साथियों की खबरों को लाइक करें कमेंट करें और फॉलो भी करे।