Uddhav Thackeray: आता भाजपला ‘चित्ता सरकार’ म्हणायचं का?’;उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

in #digras2 years ago

esakal_new__79_.jpgभारतात 70 वर्षांनी चित्ता आणण्यात आला आहे. यावरून आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोला लगावला आहे. सत्तर वर्षानंतर भारतात प्रथमच चित्ता आल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. यावरून आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी आणि भाजपाला खोचक टोला लगावला आहे.