जबरदस्तीच्या लोकसंख्या नियंत्रणाचे भीषण परिणाम होतील - एस जयशंकर Published on : 5 September 2022, 2:56 am By टीम ईसकाळ टीम
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी रविवारी एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, शिक्षण, सामाजिक जागरूकता आणि समृद्धीमुळे भारताची लोकसंख्या कमी होत आहे. गुजरातमधील एका कार्यक्रमात त्यांनी 'द इंडिया वे: स्ट्रॅटेजीज फॉर एन अनसर्टेन वर्ल्ड' या त्यांच्या पुस्तकाचा गुजराती अनुवादाचं प्रकाशन झालं. यावेळी त्यांनी