IND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा 'विराट' विजय

in #nagpur2 years ago

sakal_sports__85_.jpgIND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 - 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 तर विराट कोहलीने 63 धावांची खेळी केली. तर हार्दिक पांड्याने 16 चेंडूत 25 धावा करत भारताला 1 चेंडू राखून सामना जिंकून दिला. गोलंदाजीत अक्षर पटेलने तीन विकेट घेतल्या. (Suryakumar Yadav Virat Kohli Shine India Defeat Australia In 3rd T20I Seal The Series By 2 - 1)