Eknath Shinde: शिवसेनेत बंडखोरी का केली?; शिवसैनिकांच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले

in #yavtmal2 years ago

विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडाने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राज्यसभेत आणि विधान परिषदेत संख्याबळ नसताना भाजपाचे उमेदवार विजयी झाले. यामागे महाविकास आघाडी सरकारमधील नाराजी दिसून आली.