राज्य कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.29.08.2022

in #ajmer2 years ago

राज्य शासन सेवेतील अनधिकृतपणे गैरहजर राहणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध कार्यवाही करणेबाबत नियोजन विभागाने व विभागाच्या अधिनस्त कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांच्या रजेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.29.08.2022 रोजी नियोजन विभागाकडुन निर्गमित झाला आहे . याबाबतचा नियोजन विभागाचा दि.29.08.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

राज्य शासनाच्या असे निदर्शनास आले आहे कि , अधिकारी / कर्मचारी हे रजा मंजुर करुन अथवा रजा मंजूर न करताच दिर्घकाळीन रजेवर जातात . रजेवर जाताना कार्यासन प्रमुख / आस्थापना प्रमुखांना लेखी अथवा दुरध्वनीद्वारे अवगत करत नाहीत .बहुतांश वेळा रजा शिल्लक नसल्याने त्यांची असाधारण रजा होते . अशा असाधारण रजेची वसूली कर्मचाऱ्यांच्या पुढील महिन्यांच्या वेतन देयकातुन करण्यात येते . परंतु राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे सदस्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत जमा होणाऱ्या 10 टक्के व 14 टक्के निवृत्तीवेतन अंशदानाच्या रकमेची वसूली करता येत नाही .कारण एनपीएस कर्मचाऱ्यांना एनपीएस खात्यावर योगदानाची रक्कम जमा केल्यानंतर सदरची रक्कम परत घेता येत नाही .image.pngimage.pngScreenshot_2022-08-29-22-08-10-15_1c337646f29875672b5a61192b9010f9.jpgimage.pngScreenshot_2022-08-31-13-02-54-56_99c04817c0de5652397fc8b56c3b3817.jpg

Sort:  

https://wortheum.news/@kunalagrawal#
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
Sir/Ma'am please follow me and like my post.🙏🏻🙏🏻