Ind vs Pak : पाकिस्तानला टाईमपास नडला; ICC च्या नियमाचा भारताला फायदा

in #yavatmal2 years ago

IND vs PAK Asia Cup 2022 : आयसीसीच्या नव्या नियमामुळे क्रिकेटच्या मैदानात आता विनाकारण वेळ घालवणे महागात पडणार आहे. याचा प्रत्यय भारत-पाकिस्तान यांच्यामधील आशियाई करंडकातील लढतीदरम्यान आला. निर्धारित वेळेत षटक पूर्ण न करता आल्यास उर्वरित षटकांसाठी 30 यार्डच्या वर्तुळामध्ये चारऐवजी पाच क्षेत्ररक्षक ठेवावे लागतात. त्यामुळे फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होऊ शकतो. पाकिस्तान व भारत या दोन्ही डावांच्या अखेरच्या षटकांमध्ये दोन्ही संघांना पाच क्षेत्ररक्षक वर्तुळामध्ये ठेवावे