Bacchu Kadu : आम्ही मंत्री बनल्याशिवाय राहणार नाही; मंत्रिपदाबाबत बच्चू कडूंचं मोठं विधान
अमरावती : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. मात्र, या नव्या मंत्रिमंडळात आमदार बच्चू कडू यांना स्थान देण्यात आलं नाही. त्यामुळं ते नाराज असल्याच्या बातम्या वारंवार येत आहेत. मात्र, याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी अमरावतीत (Amravati) मोठं विधान केलंय.