शिवसेनेचा वाद आता घटनापीठाकडे; गुरूवारपासून नवा अध्याय सुरू
शिवसेनेचा वाद आता घटनापीठाकडे; गुरूवारपासून नवा अध्याय सुरू
Published on : 23 August 2022, 7:31 am
By
दत्ता लवांडे
मुंबई : महाराष्ट्रातील शिवसेना आणि ठाकरे गटाच्या वादावरील सुनावणी सुप्रीम कोर्टाकडून आता पाच सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यासाठी आता शिंदे गट आणि शिवसेनेच्या अस्तित्वाच्या सुनावणीचा नवा अध्याय गुरूवारपासून सुरू होणार आहे. सुप्रीम कोर्टाकडून या घटनापीठावर कोणत्या न्यायमुर्तींची नेमणूक केली जाणार आहे याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे.(Shivsena Eknath Shinde Uddhav Thackeray