“एसटी कर्मचारी चोर आहेत, कारण…”, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केला आहे.एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ हवी आहे, मात्र ते एसटीच्या चोरीवर गप्प आहेत. ते बोलत नाहीत म्हणजेच ते या लुटीत सहभागी आहेत. ते चोर आहेत,” असं मत प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलं.