नरेंद्र मोदींचं वागणं दारूड्यासारखं झालंय, दारूड्याला पैसे..”, प्रकाश आंबेडकरांचं टीकास्र!

in #yavatmal2 years ago

Loksatta logoLoksatta

APP
होममहाराष्ट्रशहरexpandसत्ताकारणदेश-विदेशराशीभविष्यexpandमनोरंजनट्रेंडिंगक्रीडालाइफस्टाइलचतुराविचारमंचexpandविश्लेषणफोटोव्हिडिओवेब स्टोरीज

लोकसत्ता डॉट कॉमवर शोधा
होम
ई-पेपर
फोटो
ट्रेंडिंग
विचारमंच
expand
महाराष्ट्र
शहर
expand
सत्ताकारण
देश-विदेश
राशिभविष्य
expand
मनोरंजन
क्रीडा
चतुरा
लाइफस्टाइल
ऑटो
तंत्रज्ञान
विश्लेषण
व्हिडिओ
वेब स्टोरीज
ऑडिओ
अर्थसत्ता
लेख
expand
अन्य
expand
लोकप्रभा
ब्लॉग्स
RSS FEED
आमच्या विषयी
संपर्क
ENGLISHENGLISH
தமிழ்தமிழ்
বাংলাবাংলা
മലയാളംമലയാളം
हिंदीहिंदी
मराठीमराठी
BUSINESSBUSINESS
बिज़नेसबिज़नेस
INSURANCEINSURANCE
Follow us
Follow Us

Facebook

Twitter
अमित शाह
एकनाथ शिंदे
अजित पवार
आदित्य ठाकरे
देवेंद्र फडणवीस
शिवसेना
गोष्ट पुण्याची
HOME
DESH VIDESH
“नरेंद्र मोदींचं वागणं दारूड्यासारखं झालंय, दारूड्याला पैसे..”, प्रकाश आंबेडकरांचं टीकास्र!
प्रकाश आंबेडकर म्हणतात, “सध्या देशाची हुकुमशाहीकडे वाटचाल चालू आहे. नेहरुंनी कबुतरं शांतीसाठी सोडली होती. पण..!”

Written by लोकसत्ता ऑनलाइन
September 20, 2022 7:11:22 pm
Follow Us

“नरेंद्र मोदींचं वागणं दारूड्यासारखं झालंय, दारूड्याला पैसे..”, प्रकाश आंबेडकरांचं टीकास्र!
संग्रहित

देशात काँग्रेस विरुद्ध भाजपा असा सामना सुरू असताना राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमुळे राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून सातत्याने भाजपाला लक्ष्य केलं जात आहे. त्यात आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्र सोडलं आहे. त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी मोदींवर टीका करतानाच त्यांच्या वाढदिवशी सोडण्यात आलेल्या चित्त्यांवरूनही टोला लगावला. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी ईडीवरही तोंडसुख घेतलं.

“माझं ईडीला म्हणणं आहे की..”
कोण दोषी, कोण निर्दोष हे न्यायालयाला ठरवू द्या, असं प्रकाश आंबेडकरांनी ईडीला सुनावलं. “माझं ईडीला म्हणणं आहे की, तुम्हाला कुणाला पकडायचं असेल तर पकडा. पण २ महिन्यांत त्याचा एफआयआर कोर्टात गेला पाहिजे. कोर्टाला ठरवू द्या की तुम्ही केलेला तपास खरा आहे की खोटा. पण कोणत्याही सुनावणीशिवाय किंवा गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय चार-पाच महिने एखाद्याला तुरुंगात ठेवणं, याला घटना मान्यता देत नाही”, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेprakash-ambedkar.jpg

Sort:  

खबरों को लाइक करें कमेंट करें